सुधारण्याच्या प्रक्रियेच्या चार पायर्या असतात. या चार टप्प्यांच्या प्रक्रियेमधून माणूस स्वत:च्या देहातील, मनातील, सवयींतील, बुद्धीतील चुकांवर मात करून स्वत:त पूर्ण सुधारणा घडवून आणतो. सुधारणा करण्याच्या या चार पायर्यांच्या प्रक्रियेबद्दल सद्गुरु श्री अनिरुद्धांनी त्यांच्या ०४ डिसेंबर २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. (Four Stages Of The Process Of Improvement - Aniruddha Bapu Marathi Discourse 04 Dec 2014)
