परमार्थामध्ये मानव ज्या काही चांगल्या गोष्टी शिकतो, त्या विसरून न जाता त्याने त्यांचा उपयोग करत रहायला हवा. काही अडचण आल्यावर मानव काही उपासना करतो, पण मानवाने काहीही अडचण वा इतर कारण नसताना आवडणार्या स्तोत्र-मन्त्राचा जप करण्यास काय हरकत आहे? विनाशर्त अकारण उपासना करण्याचे महत्त्व काय आहे, याबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २६ फेब्रुवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. <br /> <br />Samirsinh Dattopadhye blog - http://www.aniruddhafriend-samirsinh.com <br />Watch live events - http://www.aniruddha.tv <br /> <br />More information about Aniruddha Bapu - http://www.aniruddhabapu.in http://www.aniruddhafoundation.com http://www.aniruddhasadm.com <br />--------------------------------------------------------------------------------------------------