पावसानं लावली वाट<br /><br />औरंगाबाद : जिल्हाभरात झालेल्या पावसानं शेतीची वाट लागली आहे. मोसंबीच्या बागांत फळांचा सडा पडलाय. शेवगा मोडलाय. गहू, मका आडवा झालाय. शेतकऱ्यांच्या दुःखाला आता कोणी वाली राहिला नाही.<br />पाहा काय म्हणतात शेतकरी...<br /><br />(व्हिडिओ : दिगंबर सोनवणे, दावरवाडी, पैठण)<br /><br />#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #rain #farmers