पणजीः चर्कीवादळासह जोरदार पाउस पडलेल्यामुळे ताळगांव परिसारातील शेत जमिनीत पाणी भरल्यामुळे भाजीपाला,मिरची,कणगा,भेंडी व ईतर भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात खराब झालेली आहे.<br /><br />फोटो: संदीप देसाई<br /><br />#GomantakNews #gomantak #Goa #GoaNews #news #viral #ViralNews