धोकादायक ! राजाराम बंधार्यावरून वाहतूक सुरूच !<br /><br /><br />Kolhapur : बंधाऱ्यावरचा स्लॅब वाहून गेल्यामुळे कोल्हापुरातील राजाराम बंधारा वाहतुकीसाठी धोकादायक ठरला आहे. मात्र धोका पत्करून अनेक वाहनधारक याच बनणाऱ्या वरुन जात आहेत.<br /><br /><br />व्हिडिओ: नितीन जाधव<br />