आपण जीवनामध्ये एकदा का कामाला लागलो की आपले संपूर्ण जीवन हे गुंतून जाते. कामाच्या प्रचंड व्यापापायी आपले स्वत:च्या जीवनाकडे दुर्लक्ष होते. आपण आपल्या माणसांना सुद्धा जास्त वेळ देऊ शकत नाही. त्याचबरोबर जो पर्यंत आपले लग्न होत नाही तोपर्यंत आपल्याला जीवनामध्ये फार ताण येत नाही. पण एकदा का आपण संसारात अडकलो की कामाबरोबर आपल्याला स्वत:चे जीवन सांभाळणे कठीण होते. म्हणून श्री प्रल्हाद वामनराव पै यांनी वर्क लाईफ बॅलन्स जीवनात कशाप्रकारे सांभाळायचा असतो याविषयी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -<br /><br />#LokmatBhakti #Shripralhadwamanraopai #Amrutbol #Jeevanvidya #Worklifebalance<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1<br /><br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा