Surprise Me!

माणसाने महत्त्वाकांक्षी असावे की नसावे? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

2021-08-24 1 Dailymotion

माणसाने आयुष्यात स्वत:च्या जीवनामध्ये महत्वाकांशी असावे. इतरांच्या जीवनाचा फार विचार करू नये. आपल्याला आपले जीवन कशाप्रकारे फुलवता येईल याचा आपण प्रथम विचार केला पाहिजे. आपण जर इतरांच्या जीवनामध्ये महत्वाकांक्षी आहोत तर का आहोत याचे कारण आपण शोधावे. आपण जर महत्वाकांक्षी असलो तर आपण एकप्रकारे स्वार्थी वृत्तीचे आहोत असा समाजामध्ये अर्थ होईल. पण आपण महत्वाकांक्षी असो की नसो हे आपल्यावर अवलंबून असते. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी माणसाने महत्त्वाकांक्षी असावे की नसावे? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -<br /><br />#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon