जीवनामध्ये आपल्याला एकदाच जन्म मिळतो. आपल्याला मिळालेले जीवन आपण मनमुराद पद्धतीन जगायचे असते. आपल्या जीवनामध्ये असंख्य माणसे ही दररोज आपल्याला भेटत असतात. काही कालावधीने आपली त्यांच्याशी मैत्री व जवळीक होते. आपल्याला मिळालेल्या माणसांना आपण सतत आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण समाजामध्ये वावरताना आपल्या जवळच्या व्यक्तीचा कधीही विश्वास तोडू नये. आयुष्यात एकदा विश्वास गमावला तर तो परत मिळवणे फार कठीण आहे. म्हणून आपल्याबरोबर असलेल्या व्यक्तींना आपण आनंद ठेवले पाहिजे. त्यामुळे सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपला जन्म आनंद वाटण्यासाठी का? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - <br /><br />#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा