माणसाने चिंतन जर केले तर त्याला योग, याग, तप हे करायची गरज भासणार नाही. दुस-यांच्या आयुष्यामध्ये माणसाने योगी बनण्यापेक्षा नेहमी उपयोगी बनले पाहिजे. देवाचे चिंतन आपण जर केले तर आपल्या आयुष्यात खूप मोठा बदल हा घडत असतो. आजची तरूण पिढी देवाचे चिंतन करण्यामध्ये फारशी उत्साहीत नाही आहे. देवाचे चिंतन आपण देवाची आठवण काढून करत असतो. दररोज सकाळी अंघोळ केल्यानंतर किमान १० मिनिटे तरी देवाचे नामस्मरण, प्रार्थना केली पाहिजे. देवाच्या चिंतनाने आपले आयुष्य खूप बदलते. आयुष्यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या असतील तर त्यांमधून आपली सहज सुटका होते. म्हणूनच सदगुरु श्री वामनराव पै यांनी देवाच्या चिंतनाने काय होईल? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे ते हा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावर तुम्हाला कळेल - <br /><br />#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा