आपण जीवंतपणी काय करतो याला जीवनामध्ये फार महत्व आहे. जीवंतपणी आपण कोणाबद्दल काय विचार करतो याच्यावर सुद्धा आपल्याबद्दल इतरांच्या मनामध्ये आदर निर्माण असतो. आयुष्यामध्ये जीवंतपणी आपण जे पेरतो तेच उगवते, म्हणजेच आपण जे काही वागतो तसेच पडसाद जीवनामध्ये उमटत असतात. म्हणून जीवंतपणी काय करतो ? यावर आपल्याला सदगुरु श्री वामनराव पै यांनी काय मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ नक्की बघा - <br /><br />#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हिडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा