मानवी जीवन हे संपूर्णपणे विचारांनी व्यापलेले आहे. आपण जीवनामध्ये एखादी गोष्ट का करतो आहे? हे करण्यासाठी सुद्धा आपल्या मनात प्रथम विचार येत असतात. आपण जीवन जगत असताना मनामध्ये असंख्य काही चांगले आणि विचार हे येत असतात. माणसाच्या जीवनात त्याच्या मनाला चांगले विचार फार पटतात, तर वाईट कृत्य करणा-या व्यक्तीला वाईट विचार हेच चांगले वाटतात. आयुष्यामध्ये आपण नेहमी चांगले आणि मोठे विचार केले पाहिजे, कारण ते विचार जीवनाला आकार देत असतात. आपल्या जीवनामध्ये विचारांचे खूप मोठे योगदान आहे. आपल्या मनामध्ये जे विचार येत असतात तेच आपल्या कृतीमध्ये सुद्धा दिसून येतात. म्हणूनच जीवनाला विचार कसे आकार देतात? यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. ते तुम्हाला हा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावर कळेल - <br /><br />#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा