Surprise Me!

संस्कार महत्वाचे का ? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

2021-08-24 0 Dailymotion

समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपले स्वत:चे व्यक्तिमत्व हे स्वत:च घडवावे लागते. आपले व्यक्तिमत्व देशातील किंवा देशाबाहेरील नागरिकांच्या लक्षात राहण्यासाठी आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहोत त्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करावी लागेल. समाजामध्ये स्वत:चे स्थान हे स्वत:च निर्माण करावे लागते. आपल्यामध्ये चांगले विचार करण्याची क्षमता, अफाट गुणवत्ता आणि दुस-या व्यक्तिंबद्दल दर आदर असेल तर आपले व्यक्तिमत्व हे आपोआपच घडत जाते. म्हणूनच सदगुरु श्री वामनराव पै यांनी व्यक्तिमत्व कसे घडवाल? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे ते तुम्हाला हा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावरच कळेल - <br /><br />#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon