आपले मन विचलित का होते याची अनेक कारणे आहेत. काही वेळेला आपले मन हे एका विशिष्ट कामामध्ये अडकून पडलेले असते किंवा त्या कामाचाच विचार एकसारखा आपल्या मनामध्ये डोकावत असतो. आपले मन स्थिर म्हणजेच एकाग्र राहण्यासाठी आपल्याला परमेश्वराची भक्ती करणे आवश्यक आहे. आपण रोज सकाळी स्नान झाल्यावर देवाचे नामस्मरण करावे. देवाचे नामस्मरण केल्यामुळे आपले मन चंचल व विचलित होत नाही. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी मन कसे स्थिर कराल? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - <br /><br />#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti<br /> Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा