परिस्थिती कशी बदलायची ? हे आपल्याच हातामध्ये असते. आपल्याला जर आपल्या परिस्थितीची योग्य जाणीव असेल तर स्वत:ला परिस्थिती बदलण्यासाठी सक्षम केले पाहिजे. आपल्याला जर परिस्थितीची जाणीव असेल किंवा कोणत्या परिस्थितीतून आपण संघर्ष करत इथपर्यंत मजल मारली आहे तर आपल्याला परिस्थिती बदलायला फारसा वेळ लागत नाही. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी परिस्थती कशी बदलायची ? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे ते तुम्हाला हा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावर कळेल - <br /><br />#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा