आजच्या काळामध्ये देवाचे चिंतन करण्याची इच्छा ही फार कमी लोकांमध्ये असते. आजची तरूण पिढी ही मोबाईलवर चोवीस तास व्यस्त असल्यामुळे त्यांना देवाचे फार महत्व वाटत नाही. आज काही जूनी लोकच देवाचे चिंतन हे मनापासून करत असतात. जून्या काळातील लोकांची देवावर अतूट श्रद्धा, भक्ती, विश्वास असतो. देवाचे नामस्मरण करण्यामध्ये त्यांचा अधिक वेळ जात असतो. देवाचे चिंतन कसे करायचे ही कला त्यांना चांगली अवगत असते. पण आजच्या काळातील तरूण वर्गाला आणि जे चिंतन करत आहेत त्यांना सदगुरु श्री वामनराव पै यांनी देवाचे चिंतन कसे करायचे ? यावर कसे मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ एकदा नक्की बघा - <br /><br />#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #GuruPurnimaSpecial <br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा