ज्ञानामुळे आपली प्रगती व्हायला सुरुवात होते. आपल्याजवळ असलेल्या ज्ञानामुळे आपण यशाची उंच शिखरे गाठू शकतो. ज्ञान हे आपल्याला इतर व्यक्तिंकडून मिळत असते. आपल्याजवळ असलेले ज्ञान आपण नेहमी इतरांना वाटण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या जवळ असलेल्या ज्ञानामुळे आपल्याला जीवनामध्ये कोणतीही अडचण भासणार नाही. पैशांपेक्षा ज्ञान हे नेहमीच सर्वश्रेष्ठ असते. आपण जीवनामध्ये जर कोणत्याही गोष्टींचे ज्ञान आत्मसात केले नाही तर आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. म्हणून आपण नेहमी ज्ञानी बनण्यासाठी प्रयत्न करावे. त्यामुळे सदगुरु श्री वामनराव पै यांनी ज्ञानामुळे काय होते ? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - <br /><br />#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा