आपल्या मनावर आपल्या शरीराची घट्ट पकड असली पाहिजे. आपले मन हे एक प्रकारे चंचल वृत्तीचे असते. आपण एखादे काम करत असताना आपले मन मात्र दुस-या विचारांमध्ये भरकटत असते. मनामध्ये दिवसभर असंख्य प्रकारचे विचार हे येत असतात. मन हे विचारांमध्ये अधिक रमलेले असल्यामुळे माणसाच्या कृतीमध्ये त्या प्रकारचे बदल दिसायला सुरुवात होते. आपल्या मनाला इतरांविषयी वाईट विचार आले नाही पाहिजे. जन्मल्यापासून आपले मन हे एका विशिष्ट गोष्टींसाठी झगडत असते. आपल्या मनाला नेमके काय करावे हे कळत नसते. म्हणून आपले मन काय करते ? यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला योग्य मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - <br /><br />#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा