आपण जर चांगले काम केले तर आपल्या पाठिवर कौतुकाची शाबासकी नेहमी मिळते. आपण जीवनामध्ये नेहमी आपले कर्म चांगले राहावे यासाठी प्रयत्नशील करत असतो. आपले कर्म नेहमी कोणाच्या विरोधात गेले नाही पाहिजे. आपल्यामुळे इतर कोणालाही त्रास होऊ नये अशी भावना आपण जोपासली पाहिजे. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्या कर्मातून काय घडते? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -<br /><br />#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1<br /><br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा