आपल्याला जीवनात बदल घडवायचा असेल तर आपले कुठे चुकते आहे याचे आपण आत्मनिरीक्षण करायला हवे. आत्मनिरीक्षण करण्याबरोबरच आपण जीवनात बदल कशाप्रकारे करू शकतो याचे उत्तर शोधावे. काही विशिष्ट गोष्टींमुळे जीवनामध्ये आपले लक्ष लागत नसते व अनेक अडचणी समोर उभ्या असतात. जीवनामध्ये आपल्याला यश मिळत नसते व जीवनामध्ये रोज अपयशाला सामोरे जावे लागते. त्यामुळे जीवनामध्ये आपण आपल्या ध्येयापासून दूर राहतो. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी जीवनात बदल घडवायचा आहे का? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - <br /><br />#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा