आपल्याला विचारांतून चिंतन कसे करता येईल याचा आपण योग्य विचार केला पाहिजे. खरंतर चिंतन केल्याने आपल्या समोरील अडचणी कमी होतात असे आपल्याला वाटते. आपण विचारांतून चिंतन का करतो याचा प्रथम शोध घतला पाहिजे. आजच्या काळात अनेक माणसांच्या वागणुकीमध्ये फार मोठा बदल झालेला आपल्याला सहज दिसून येतो. फार पूर्वीच्या काळातील लोक कोणाच्या घरी जर दु:खाचा प्रसंग उद्भवला तर लगेच त्याच्या दु:खात सहभागी व्हायचे. पण आता लोक दुस-यांच्या सुखात अधिक सहभागी होताना आपल्याला दिसतात. दु:ख वाटायला फार कमी लोक हे येत असतात. सुखाचे लोणी खाण्यासाठी लोक दूरवरून येत असतात. म्हणूनच सदगुरु श्री वामनराव पै यांनी विचारातून चिंतन कसे ? यावर आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून काय मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ एकदा नक्की बघा - <br /><br />#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा