मोटारसायकल जशी दोन चाकांवर अवलंबून असते त्याचप्रकारे संसार सुद्धा दोन चाकांवरच अवलंबून असतो. संसारात ती दोन चाक म्हणजे पती आणि पत्नी. लग्न झाल्यावर संसार करताना पती आणि पत्नी या दोघांनी एकमेकांना सांभाळून घ्यायचे असते. संसार करताना वादविवाद होणारच, पण एकमेकांना सांभाळत दोघांनी संसाराचा गाढा पुढे हाकायचा असतो. त्याचबरोबर संसार करत असताना परमार्थ तर होणारच आहे. परमार्थात आपण संसार कसा सांभाळत आहोत यावर सुद्धा आपण लक्ष दिले पाहिजे. म्हणून संसार करताना परमार्थ कसा होईल? या बद्दल सदगुरु श्री वामनराव पै यांनी अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - <br /><br />#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा