जीवन जगत असताना आपण नेहमी चांगले काम करत राहायचे. जीवनामध्ये आपल्यामुळे कोणाचेही मन दुखावू नये किंवा कोणालाही नाहक त्रास झाला नाही पाहिजे. आपण नेहमी प्रामाणिकपणाने काम करण्याकडे लक्ष द्यावे.<br />आपण जे काम करत आहोत त्याचे फळ आपल्याला मिळतेच पण त्यासाठी थोडी वाट सुद्धा आपण बघितली पाहिजे.<br />परमेश्वर आपण काय करत आहोत याकडे लक्ष देत असतो. त्यामुळे आपले सत्कर्म हे परमेश्वराकडे जमा होत असते. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपले सत्कर्म कुठे जमा होते? याबद्दल आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - <br /><br />#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा