आपले सगळ्यांशी वाद का होतात ? याची अनेक कारणे आहेत. आपले रोज जर कोणासोबत वादविवाद होत असतील तर आपल्याकडून काही चुकीचे कृत्य घडते किंवा होते आहे का ? याचे आपण आत्मचिंतन करायला हवे. खरंतर वादविवाद करणे हे आपल्या हातात असते. त्याचबरोबर वादविवाद आपल्याला कशाप्रकारे थांबवता येईल येदेखील आपल्याच हातात असते. आपण रोज कोणासोबत तरी भांडतो आहे तर आपल्याबद्दल इतरांच्या मनामध्ये वाईट विचार येणार. म्हणून सद्गुरुंनी सगळ्यांशी वाद होतात, त्यावर सद्गुरुंचा सोपा उपाय ! यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - <br /><br />#Sadhguru #Lokmatbhakti #Arguments<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा