आपल्या जीवनामध्ये असंख्य प्रकारचे विचार हे येत असतात. यांमध्ये काही चांगले व वाईट विचार सुद्धा येत असतात. आपण जेव्हा एखादे काम करत असतो तेव्हा विविध प्रकारचे विचार हे आपल्या मनामध्ये येतात. आपल्या मनामध्ये ज्या प्रकारचे विचार हे येत असतात तेच प्रत्यक्ष आपल्या कृतीमधून इतरांना दिसत असतात. आपले मन जर चांगले असेल तर चांगलेच विचार आपल्या जीवनामध्ये निर्माण होणार. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी विचार कुठून येतात? याबद्दल आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -<br /><br />#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा