आपल्याला जर एखाद्या गोष्टीमध्ये ध्यान म्हणजेच आपले मन गुंतवायचे असेल तर आपण करत असलेल्या कामावर पूर्णपणे लक्षकेंद्रीत करावे. दिवसभर आयुष्यात अनेक घडामोडी घडत असल्यामुळे आपले लक्ष एकसारखे विचलित होते. आपण जर दिवसातून १० मिनिटे तरी देवाची प्रार्थना केली तरी आपल्या जीवनामध्ये खूप मोठा आमूलाग्र बदल घडेल. आपण ज्या वेळेला परमेश्वराची पूजा व प्रार्थना करत असतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये इतर कोणताही विचार येऊ नये. आपण सर्व काही विसरून देवाच्या भक्तीमध्ये तल्लिन झालो पाहिजे. म्हणून ध्यानमय होण्याचं सार काय? यावर सद्गुरुंनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - <br /><br />#LokmatBhakti #Sadhguru #Meditation #Essence<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा