आपण जीवनामध्ये प्रगती करत असतो त्यामध्ये ज्ञानाचे फार महत्वाचे योगदान असते. ज्ञानामुळेच आपण इतर गोष्टींचे ज्ञान आत्मसात करू शकत आहोत. आपण जेव्हा या पृथ्वीवर जन्माला येतो तेव्हा आपल्या घरातल्यो वडीलधा-या माणसांकडून ज्ञान दिले जाते. त्यानंतर आपल्याला शाळेतील शिक्षकांकडून ज्ञानाचे योग्य प्रकारचे धडे दिले जातात. जीवन जगत असताना आपल्याला प्रत्येक गोष्टीला पर्याय सापडतात. पण ज्ञानाला पर्याय मिळणे हे फार क्वचित असते. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी ज्ञानाला पर्याय का नाही? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - <br /><br />#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा