परमार्थात सुख मिळवणे आणि मिळणे हे खूप सोपे आहे. पण परमार्थात आपल्या नशिबी दु:ख मिळणे आणि दु:ख मिळवणे फार कठीण आहे. सध्याच्या युगात हे सारे आता कठीण झाले आहे. आजच्या काळातील लोक हे श्रद्धावानपेक्षा बुद्धिवान हे अधिक बनत चालले आहेत. पण जीवनविद्येमध्ये येणारे लोक हे नेहमीच पाण्याच्या प्रवाहाच्याविरुद्ध वागत असतात. आजच्या काळातील लोकांच्या मनामध्ये अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात पसरली आहे. समाजामधील लोकांच्या मनामध्ये ज्या प्रकारची अंधश्रद्धा पसरली आहे ते दूर करण्याचे काम जीवनविद्या करत असते. म्हणून सदगुरु श्री वामनराव यांनी परमार्थात काय करायचे ? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे ते तुम्हाला हा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावर कळेल - <br /><br />#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हिडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा