जग सुखी कसे होईल याचे उत्तर आपण देऊ शकत नाही, पण जग सुखी कसे होईल याचे तर नक्कीच आपल्या हातामध्ये आहेत. जग सुखी होण्याची अनेक कारणे आहेत. आपण आपल्या देशाबद्दल नेहमी योग्य व प्रामाणिक विचार केला पाहिजे. समाजामध्ये आपण आपले काम करत असताना नेहमी प्रामाणिकपणा जपला पाहिजे. जगामध्ये असंख्य प्रकारचे लोक हे आपल्याला भेटत असतात. त्यांमधून काय निवडायचे हे आपल्या हातात असते. आपण जर चांगले काम केले तर जग सुखी होईल ही भावना ठेऊन आपण काम करत राहायला पाहिजे. म्हणूनच सदगुरु श्री वामनराव पै यांनी जग सुखी कसे होईल ? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ एकदा नक्की बघा - <br /><br />#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा