आयुष्यात आपण आपल्याला धोका देणा-या व्यक्तींपासून प्रथम सावध राहिले पाहिजे. कारण धोका देणारी व्यक्ती ही आपल्या सर्वात जवळची व्यक्ती असते. आपण आपल्या स्वत:च्या आयुष्यातील अनेक खासगी गोष्टी त्या व्यक्तिबरोबर शेअर करत असतो. आजच्या काळात स्वत:च्या आईवडीलांव्यतिरिक्त आपल्या खासगी आयुष्यातील गोष्टींची चाहूल ही इतर कोणालाही लागता कामा नये. आपल्या कुटुंबातील व्यक्ती आपल्यालाच कधी धोका देऊ शकतील याची आपल्याला पुसटशीही कल्पना नसते. म्हणून समाजामध्ये वावरताना आपण सावधानता बाळगली पाहिजे. त्यामुळे जीवनात सावध कुठे राहायचे ? यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला उत्तम मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - <br /><br /> #SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा