विचार म्हणजे आपल्या मनामध्ये काही विशिष्ट गोष्टींच्या अडचणींमुळे निर्माण झालेल्या शंका असतात. खरं तर आपल्या जीवनामध्ये विचार आलेच पाहिजे असे काही नाही, पण विचार येत असतील तर चे चांगलेच असतात. विचार हे आपल्या मनामध्ये वारंवार आल्यामुळे अनेक प्रश्न आपल्या जीवनामध्ये उपस्थित राहतात. विचार आल्यामुळे ते विचार आपल्या मनामध्ये का आले याचे उत्तर आपण शोधत असतो. त्यामुळे आपल्या ज्ञानामध्ये भर पडण्यास मदत होते. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी विचार म्हणजे काय? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा- <br /><br />#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा