भगवतगीतेमध्ये संतांनी चिंतनाचे महत्व काय आहे ते आपल्याला उत्तमरीत्या सांगितले आहे. आपण ज्या वेळेला चिंतन करत असतो तेव्हा आपल्या मन विचलित होऊ नये. आज आपल्याला विश्व सुखी करण्यासाठी काय करावे लागेल यावर लक्षकेंद्रीत करावे लागेल. म्हणून सदगुरू श्री वामनराव पै यांनी विश्व सुखी करण्याचा सोपा मार्ग यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - <br /><br />#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा