जीवनामध्ये कोणीतरी ज्ञानी व अनुभवी व्यक्तीने आपल्याला मार्गदर्शन करावे असे प्रत्येकालाच वाटत असते. त्यासाठी ते आपल्या जवळील कोणत्यातरी गुरूंचे मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांच्याकडे जात असतात. आपल्या गुरूंनी सांगितलेल्या आज्ञेचा व दिलेल्या सल्ल्याचा ते उत्तमरित्या पालन करत असतात. गुरूंनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच जीवनामध्ये ते यशस्वी होतात. म्हणून स्वामी शांतिगीरी महाराज यांनी जीवनात सद्गुरुंची आवश्यक्यता का असते? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - <br /><br />#LokmatBhakti #SwamiShantigiriMaharaj #Meditation #Sadhguru <br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा