सद्गगुरू श्री वामनराव पै यांची विश्वप्रार्थना ही जीवनामध्ये आपल्याला एक उर्जेचा स्त्रोत आहे. दिवसातून एकदा तरी आपण विश्वप्रार्थना म्हटली की आपले जीवन समृद्ध होते. विश्वप्रार्थना म्हटल्यामुळे आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडतो. दुसरा कोणी एखादा व्यक्ती विश्वप्रार्थना बोलतो आहे म्हणून आपण पण बोललोच पाहिजे असे नाही. म्हणून सद्गगुरु श्री वामनराव पै यांनी विश्व प्रार्थना अंतर्मनात कशी पोहोचेल? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -<br /><br />#Lokmatbhakti #Jeevanvidya #SatguruShriWamanraoPai<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
