आपण एकाग्रतेने व शांत चित्तेने देवाचे स्मरण केले पाहिजे. ज्यावेळेला आपण देवाचे स्मरण करत असतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये परमेश्वराव्यतिरिक्त इतर कुठेलेही विचार आले नाही पाहिजे. जीवनामध्ये आपण दररोज दहा मिनिटे देवाचे स्मरण करावे. आपल्या मनामध्ये ज्या प्रकारचे विचार हे येत असतात त्याचप्रकारचे विचार हे आपल्या कृतीमधून दिसत असतात. म्हणून सदगुरू श्री वामनराव पै यांनी स्मरणातून विचार कसे येतात यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - <br /><br />#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा