प्रत्येकाला आयुष्यात सुख समृद्दी हवी असते. सुखी आयुष्याला आपल्याला अधिक सुखी बनवायचे असेल तर आपल्याला मेहनत करण्याची प्रचंड आवश्यकता आहे. मेहनतीमुळे आपल्या आयुष्यात सुखाचे क्षण हे येतात. सुखामधूनच आपल्याला समृद्धी ही मिळत असते. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी समृध्दी म्हणजे काय? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - <br /><br />#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #JeevanvidyaMission #Samruddhi<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा