माणसाची परिस्थिती ही ज्यावेळेला चांगली असते त्यावेळेला त्याला आपण कोणत्या परिस्थितीमधून वरती आलो आहे याची जाणीव असणे फार आवश्यक आहे. माणसाकडे ज्या वेळेला पैसा नसतो त्यावेळेला त्याला स्वत:च्या परिस्थितीची अचूक जाणीव असते. पण एकदा का त्याच्याकडे पैसा आला की त्याला कशाचीही जाणीव राहत नाही. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी जीवनात आपल्या जाणिवेचे रंग कसे बदलतात? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -<br /><br />#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti #Consciousness<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा