आपण जन्माला आलो की, आपल्या संपर्कात अनेक लोक हे येत असतात. त्यांच्याबरोबर कालांतराने आपली जवळीक निर्माण होते. आपल्याला जीवनामध्ये असंख्य लोक ही भेटत असतात. त्यामुळे जीवनात आपले त्यांच्याबरोबर चांगले संबंध तयार होतात. आपल्याला जर एकांतात राहायची सवय असेल तर आपण आयुष्यभर मग एकांतात राहू शकतो. त्यामुळे सद्दगुरूंनी एकांतात राहण्याचे फायदे आहेत का? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - <br /><br />#Lokmatbhakti #Sadhgurujaggivasudev #Humanlife <br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा