आपल्या जीवनामध्ये स्वामींचे योगदान हे खूप महत्वाचे असते. स्वामींचया अधिष्ठानचा अर्थ म्हणजे देवघर. आज प्रत्येक घरामध्ये देवघर हे मोठ्या प्रमाणात सजवलेले असते. जीवनामध्ये आपल्यावर स्वामींची कृपा ही असायलात हवी. आपण दिवसातून किमान पाच मिनिटे तरी स्वामींचे नामस्मरण केले पाहिजे. म्हणून परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी स्वामींचे अधिष्ठान का असावे? याचे महत्व आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -<br /><br />#LokmatBhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #Swami<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा