आपण स्वत:च्या जीवनामध्ये सद्गुरूंना अनन्य साधारण म्हत्व देतो. आपल्याला जेव्हा पण जीवनात अडचण येते तेव्हा आपण सद्गुरूंकडे जातो. आज आपल्याला त्यांची नितांत गरज आहे. प्रत्येक गुरूजी आणि सद्गुरू हे आपल्याला जीवनामध्ये योग्य ते मार्गदर्शन करत असतात. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी सद्गुरुंना शरण का जायचे? या विषयावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा <br /><br />#SatguruShriWamanraoPai #JeevanvidyaMission #LokmatBhakti #Amrutbol<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
