Surprise Me!

शरीर महत्वाचे का आहे? Why body is so important? Satguru Shri Wamanrao Pai | Lokmat Bhakti

2021-08-24 1 Dailymotion

माणसाच्या आयुष्यामध्ये शरीर हा एका अविभाज्य भाग आहे. शरीरामुळे आपण जीवनामधील असंख्य कामे करू शकतो. आपल्या शरीरातील अवयवांमुळे आपण एकाच वेळी विशिष्ट कामे आणि अनेक गोष्टी करत असतो. शरीराला असणा-या अवयवांमुळे आपण जीवनात यशस्वी होतो. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी शरीर महत्वाचे का आहे? असे का म्हटले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -<br /><br />#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #JeevanvidyaMission #Humanlife #Health <br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon