जीवन जगणे ही एक प्रकारची कला आहे आणि या कलेमध्ये जाणीवेचे महत्व खूप आहे. आपण जीवन जगत असताना आपल्याला स्वत:च्या परिस्थितीची योग्य जाणीव असली पाहिजे. जीवनामध्ये जाणीव असल्यामुळे आपण पुढे पाऊल कसे टाकले पाहिजे याचा अंदाज आपल्याला येतो. त्यामुळे सद्गुरू श्री वामनराव पै यांनी जीवनात जाणिवेचा वेध कसा घ्याल? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -<br /><br />#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti #consciousnessinlife<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा