आपल्या जीवनामध्ये नियती ही एक अविभाज्य घटक आहे. आपलं संपूर्ण जीवन हे नियतीवर अवलंबून आहे. आपल्या जीवनामध्ये नियतीच्या मनामध्ये काय चालले आहे याची कल्पना देखील कोणाला नसते. आपल्या जीवनामध्ये कधी सुखाचे व कधी दु:खाचे क्षण हे येत असतात. त्यामुळे जीवनामध्ये येणा-या प्रत्येक क्षणाला आपण सामोरे जावे. त्यामुळे अशुभ नियतीचे रूपांतर आपल्याला शुभ नियतीत कशाप्रकारे करता येईल यावर आपण लक्ष दिले पाहिजे. म्हणून <br />सद्गुरू श्री वामनराव पै यांनीअशुभ नियतीचे रूपांतर शुभ नियतीत कशाप्रकारे करता येईल यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -<br /><br />#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti <br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा