‘आई कुठे काय करते’च्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की आप्पा म्हणतात की अभी आणि अंकिता यांनी देवळामध्ये लग्न केलंय असं म्हणतायत, आपल्याला ते रितसर करावं लागेल आणि ते रजिस्टरही करावं लागेल. अरुंधती म्हणते आपण परत जाऊयात का ?म्हणजे ज्या कारणासाठी आलेलो ते तर काही झालं नाही, हे सतत उगाच मनात येत राहिल, यावर आजी म्हणते हो ना मोठ्या मुष्किलीने एक मुलगी मला पसंत आली होती...काय स्वप्न घेऊन आलो होतो आणि काय झालं? पुढे काय होत जाणून घ्या या सविस्तर भागातून -एपिसोड नंबर ३५५<br />सौजन्य स्टार प्रवाह<br />#Aaikuthekaykarte #Arundhati #Sanjana #Anjali #lokmatfilmy #marathientertainmentnews <br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br />सबस्क्राईब करायला क्लिक करा - <br />https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber