प्रत्येकाला जीवनामध्ये ठराविक गोष्टीबद्दल जाणीव असायला पाहिजे. आपण जीवनामध्ये कोणत्या परिस्थितीतून कुठपर्यंत पोहोचलो आहे याचे भान ठेवले पाहिजे. जर आपण गरीब परिस्थितीतून श्रीमंत झालो तर आपल्याला वाईट दिवसांमध्ये ज्या व्यक्तिंनी मदत केली होती त्याची जाणीव आपण ठेवावी. म्हणून श्री प्रल्हाद वामनराव पै यांनी आपल्या ठिकाणी जाणीव जाणते म्हणजे काय? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -<br /><br />#Shripralhadwamanraopai #Lokmatbhakti #Amrutbol #Jeevanvidya #Humanlife<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा