महाराष्ट्रातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्रांपैकी पंढरपूर हे एक तिर्थक्षेत्र आहे. पंढरपूरच्या विठूरायाला भेटण्यासाठी दरवर्षी असंखय भक्त हे पंढरपूरला जातात. पण असे नेमके काय कारण आहे की, आपण पंढरपूला हे गेले पाहिजे. म्हणून परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी पंढरपूरला का जायचे? त्याबद्दल आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक माहिती दिली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -<br /><br />#Gurumauli #AnnasahebMore #DindoriPranitSevaMarg #DindoriSwamiSamarthKendra #Pandharpur #Tirthashetra <br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा