Aurangabad : शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत<br /><br />Aurangabad : जालाननगर भागात शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची दुरुस्ती केली जात असल्याने महापालिकेने शटडाऊन घेतले आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. <br /><br />व्हीडीओ - सचिन माने<br /><br />#aurangabad