आपण एकदा का जन्माला आलो की आपल्याला त्या नियमांचे पालन करणे गरजेचे असते. प्रत्येक गोष्टीचे नियम हे आपल्याला आखून दिलेले असतात त्यानुसारच आपण जीवनामध्ये वागायचे असते. आपण जर काठेकोर नियमांचे पालन केले तर आपल्याला जीवनामध्ये यश नक्की प्राप्त होते. म्हणून श्री स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी नियमांनुसारच जीवनात वागणे गरजेचे आहे का? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - <br /><br />#LokmatBhakti #SwamiShantigiriMaharaj #Rules #Life<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा