जळगाव- शेतकऱ्याविषयी सहवेदना व्यक्त करण्यासाठी आणि शेतकरीविरोधी कायद्यांचा निषेध करण्यासाठी किसानपुत्र आंदोलनाकडून राज्यभर अन्नत्याग आंदोलन पुकारण्यात आले आहे.