शरद पवार हे राज्यातील अत्यंत धुरंधर राजकारणी. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक राजकीय धक्के पचवले आणि दिलेही. त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा टप्पा होता तो ते सहभागी झालेल्या अर्स काँग्रेसचा. देवराज अर्स यांनी ईंदिरा गांधींच्या विरोधात आघाडी उघडून आपला स्वतंत्र पक्ष स्थापन केला आणि शरद पवार त्या कँपमध्ये दाखल झाले. त्यावेळीही अनेक राजकीय नेते निष्ठा महत्त्वाची की सत्ता ? अशा द्वीधा मनःस्थितीत होते. आताही काहीसे तसेच वातावरण आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या गळतीचा पक्षाच्या भवितव्यावर काय परिणाम होणार याचं विश्लेषण करत आहे लोकमतचे राजकीय संपादक राजा माने...<br /><br /><br />आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br /><br />#LokmatNews<br />Subscribe to Our Channel <br />https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1<br /><br /><br />Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com<br /><br />To Stay Updated Download the Lokmat App► <br />Android Google Play: http://bit.ly/LokmatApp<br /><br />Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat<br />Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT<br /> Instagram ►https://www.instagram.com/milokmat september2019 apr-oct19