महाराष्ट्रात २१ मे रोजी विधान परिदेची निवडणूक होणार <br />विधान परिषदेची ९ जागांसाठीची निवडणूक २१ मे रोजी होणार <br />राज्यपालांनी निवडणूक आयोगाकडे लिखीत स्वरूपात विनंती करणे ऐतिहासिक <br />कोणत्याही राज्यपालांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवणे हे पहिल्यांदाच घडले <br />मु्ख्यमंत्री निवडणूक आयोगाला लिहू शकतात, पण राज्यपालांमार्फत हा प्रकार दुर्मिळ <br />काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांनी आयोगाला पत्र पाठविले <br />आयोगाला पाठविलेल्या पत्राची प्रत राज्यपालांना देणं हे देखिल ऐतिहासिकच म्हणावे लागेल <br />मुख्य सचिवांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवणे हे देखिल पहिल्यांदाच घडले <br />राज्यपालांनी सरकार अस्तित्वात असताना बैठक घेणे हे देखील पहिल्यांदाच घडले <br />उध्दव ठाकरेंना नियुक्त करण्याचा अधिकार राज्यपालांना असताना त्यांनी तो वापरला नाही <br />उध्दव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यात फोनवर बोलणे झाल्यानंतर सगळी सुत्रे हलली <br />राज्य मंत्रिमंडळाने ९ एप्रिल रोजी राज्यपालांना ठराव पाठवला होता<br />एक महिना राज्यपालांनी निर्णय घेतला नाही, मोदींसोबतच्या एका फोन क़ॉलनी सगळी यंत्रणा हलली <br />हा घटनाक्रम कोण राजकारण करत होते, हे स्पष्ट केले<br />#maharashtranews #uddhavthackeray #pmmodi